डाॅ.राजेंद्र प्रसाद यांची सभा,सटाणा
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजामधील "सामाजिक उत्क्रांती व परिवर्तन"
दिनांक १ एप्रिल १९३३ रोजी कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात "सविनय कायदेभंग" ही चळवळ सुरु करण्याच्या निर्णय झाला.
या चळवळीचा बागलाणमध्ये प्रारंभ करण्याच्या उद्देशाने, इ.स.१९३४ साली, महाराष्ट्रातील "लाडसक्का/लाडसका/लाडशिक्के/लाडशाखीय वाणी" समाजाचे "समाजरत्न" श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांच्या आग्रहास्तव, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सहकारी "मणीबेन पटेल" व "श्री.शंकरराव देव" यांच्या समवेत, ७ फेब्रुवारी,१९३४ रोजी, सटाणा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
त्यानंतर भारतीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष "श्री.राजेंद्र प्रसाद" यांच्या जाहीर सभेचे देखील सटाणा येथे आयोजन करण्यात आले.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments