top of page

राणूबाईचा विवाह सोळा

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील प्रथांचा उगम

"भू" मातेचे "दायूस" या देवतेशी दरवर्षी लग्न लावून दिल्यास तिची उप्तादन क्षमता(कस) वाढेल या संकल्पनेमुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "तुळशी विवाह" ही प्रथा सुरु झाली असावी असे वैज्ञानिकांना वाटते.

अशीच प्रथा बंगाल प्रांतात देखील पाळली जाते.

( संदर्भ:- Bhrha-Bilrhl Marriage Ceremony - Wise, 132 f. ; Kisley, op. cit. i. 270, 381, li. 203).

मिर्झापूर येथील "मंझवार(मांझी)" जमातीत देखील अशीच "दिली-देवहारीन" यांचा विवाह लावून देण्याची प्रथा आढळून येते.

(संदर्भ :- Crooke, Tribes and Castes, iii. 435, 447).

मध्य भारतातील "खरवार" या जमातीमध्ये "चंडोल-चंद्र" किंवा "मुंडा" या जमातीमध्ये "देसौल-झरेरा/मातुरू" तसेच पलामू येथे "दरहार-डाकिन" यांचा विवाह लावून देण्याची प्रथा आहे.

(संदर्भ :- Dalton, 130, 188 ; Frazer, GB^ ii. 154 ff. and Gansam,NINQ i. 40).

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page