सूतकताई
- dileepbw
- Sep 11, 2022
- 1 min read
इ.स.१९०४,२ एप्रिल, रोजी "लोकमान्य टिळक" यांची जाहीर सभा लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाचे समाजरत्न "श्री. नरहर गोपाळ अलई उर्फ “बागलाणचे बाबा" यांनी नामपूरला आयोजित केली.
"लोकमान्य टिळक" यांच्या मार्गदर्शनाखाली परदेशी मालावर बहिष्कार टाकून "श्री.नरहर गोपाळ अलई" यांनी आपल्या घरी १०० चरखे व २५ हातमाग बसवून त्यावर सूतकताई चालू केली.




Comments